प्रतिनिधी……गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित राज्यस्तरीय गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत परीक्षणासाठी शंकर विदयालय तळवेल येथे गिरीश कुलकर्णी,विश्वजित पाटील व संजय जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.अहवाल नोंदणी,उपक्रम अंमलबजावणी,सहभागी... Read more
गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक स... Read more
दिनांक 11 ते 15 मे दरम्यान पटना (बिहार) येथे 18 वर्षी खालील (मुले व मुली) खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी दिनांक 22/23 April 2025 रोजी नागपुर( Mankapur Stadium NAGPUR) येथे ठेव... Read more
दर वर्षी उन्हाळा आला की पाणी टंचाई च्या बातम्या सर्वत्र प्रसार माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये बघायला मिळतात. अनेक गावांमध्ये त्यांची पिण्याच्या पाण्याचे सर्व उदभव कोरडे पडतात, आवश्यक तेव्हढे पाणी मिळत नाही आणि तिथे टँकर ने पाणी पुरवठा केला जातो.... Read more
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेत. त्या निमित्ताने भारत सरकारने आणि आपण सर्वांनी अमृत काळ साजरा केलेला आहे. अमृत काळ साजरा करताना असं वातावरण तयार करण्यात आले होते की, जणू संपूर्ण भारतीयांच्या तोंडामध्ये दररोज अमृताचे थेंबच पडत आहेत. परंत... Read more
दर्यापूर (ता. प्रतिनिधी) – दर्यापूर तालुका हा प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात येतो. येथे प्रामुख्याने कोरडवाहू शेती प्रचलित असून संरक्षित ओलीतीसाठी शेततळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्य शासनाच्या जलसंधारण योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यां... Read more
आपणास माहीत आहे की महात्मा जोतीराव फुले हे भारतातील समाजक्रांतीचे आद्य समाजसुधारक होते. त्यांनी अनिष्ट रूढी प्रथा – परंपरांना तिलांजली देवून आधुनिक भारत घडविण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सामजिक कार्याविषयी आपण सर्व... Read more
शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांची ग्वाही चांदुर बाजार / प्रतिनिधीशेतकरी संघटनेच्या पायाभरणीतला बिनीचा कार्यकर्तानंदुभाऊ बंड यांना गमावल्याचे दुःख असून, या शोक सभेसाठी जुने जाणते सर्व नेते सहभागी आहेत . त्यामुळे नंदुभाऊंनी पाहिलेल्या शेतकरी उत्थ... Read more
चांदूर बाजारच्या आवर्तनातली पूर्णामाय जेवढी खळखळत वाहते . त्या आवाजात इथल्या चळवळीचा आणखी एक आवाज नेहमी गुंजत असतो ! तो आवाज आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा असतो . अशी अनेक लढाऊ माणसे या भूमीतून जन्माला आलीत !अस... Read more
शेती मातीतला आभाळ एवढा माणूस ! दिवंगत नंदुभाऊ बंडयांना श्रद्धांजली देण्यासाठी२ एप्रील बुधवार २०२५ सकाळी ११ वाजतास्थळ : खैरकार सभागृह खरवाडीसहभागी होत आहेत चळवळीतले सहसोबती – – Read more

