पुणे (प्रतिनिधी) : समाजात विषमता आहे म्हणून समतेचे महत्त्व सांगावे लागत आहे. जोपर्यंत समाजात पूर्णपणे समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत संविधान समता दिंडीची सातत्याने सुरू ठेवावी लागेल, असे मत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार र... Read more
. अमरावती, दि. 2 : जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजनच्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यावर्षी शिक्षण, आरोग्य आणि जलसंधारणाच्या कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी जिल्हा नियोजनचा निधी प्राधान्या... Read more
. प्रतिनिधि/ मजहर शेख चांदूरबाजार येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा बैलांचा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या बाजारात होणारी प्रचंड गर्दी व्यवस्थित हाताळण्यासाठी चांदूरबाजार प... Read more
प्रतिनिधि/ मजहर शेख चांदूरबाजार येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा बैलांचा बाजार हा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या बाजारात होणारी प्रचंड गर्दी व्यवस्थित हाताळण्यासाठी चांदूरबाजार पोल... Read more
पौराणिक काळापासून विदर्भ भारतातील अलौकिक आणि असामान्य कर्तृत्ववान असणाऱ्या कन्यांची खाण राहिलेला आहे. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी तर श्रीकृष्णाचे ज्येष्ठ पुत्र प्रद्धम्नाची पत्नी शुभांगी ही रुक्मि राजाची कन्या, रघुवंशातील इंदूमती, अगस्तीला साथ द... Read more
. मस्साजोग जि-बीड येथील सरपंच स्व. संतोषअण्णा देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीची आज 15 जुन रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्यातील उपस्थिती सर्वांसाठीचं लक्षवेधी ठरली.सन्मान सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या डॉ भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख समा... Read more
. शेतकरी कर्जमाफीसाठी समितीचा खेळ करू नका; तातडीने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. फडणवीस, शिंदे व अजित पवारांनी शेतकरी, भगिनी व जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, ते महागात पडेल. मुंबई, दि. १४ जून २०२५शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा... Read more
डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार मुंबई /प्रतिनिधी राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या स... Read more
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाची माऊली ! हे मायपण वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीला घेउन जाते . ती वारी ! नामदेवापासून नाथ – चोखोबा अशा सर्व संतांना, हे विटेवरचे अधिष्ठानच माया देते .या ममतेच्या शिवारात भक्तीमार्गातील सर्व मा... Read more
अमरावती,दि ३१- मे स्थानिक इंडिपेंडंट अकॅडमी, अमरावती, व जिल्हा क्रीडा अधिकारी, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक, ११ मे ते ३० मे २०२५ या कालावधीत सायस्कोर फुटबॉल मैदान येथे, शालेय विद्यार्थी व फुटबॉल खेळाडू करिता, ग्रीष्मकालीन फुटबाल प्रशिक्षणाचे... Read more

