श्रीसंत तुकडोजी महाराज यांचा ” माणिक ” ते “राष्ट्रसंत “हा प्रवास केवळ मानव मुक्तीचा विचार मांडणाराआहे. धर्म हा शोषणाचे हत्यार होऊ नये . तो आत्मोन्नतीचा जीवन मार्ग आहे... Read more
प्रतिनिधी,अमरावती,ता. २२ : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील भारनियम, पाणी टंचाई तसेच नागरिकांच्या अन्य समस्यांवर बुधवारी (ता.२२) तिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बै... Read more
* प्रत्येक काम योग्य प्रकारे करणे म्हणजेच योग : योगाचार्य डॉ आर के देशमुख तळवेल/ प्रतिनिधी……..शंकर विद्यालयाच्या वतीने आजपासून छंद शिबिराला सुरुवात झाली.आज पहिल्या दिवशी उदघाटन संपन्न झाले य... Read more
प्रतिनिधी : – खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्यें सेपक टाकरा खेळाचे प्रथमच समावेश करण्यात आला आहे याची राज्य निवड चाचणी चे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे.याकरिता अम... Read more
प्रतिनिधी……गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव आयोजित राज्यस्तरीय गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत परीक्षणासाठी शंकर विदयालय तळवेल येथे गिरीश कुलकर्णी,विश्वजित पाटील व संजय जाधव यांनी भेट... Read more
गरजू पत्रकारांनी मदत मागणीचे प्रस्ताव पाठविण्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे आवाहन मुंबई, दि.: राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हाव... Read more
दिनांक 11 ते 15 मे दरम्यान पटना (बिहार) येथे 18 वर्षी खालील (मुले व मुली) खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी दिनांक 22/23 Ap... Read more
दर वर्षी उन्हाळा आला की पाणी टंचाई च्या बातम्या सर्वत्र प्रसार माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये बघायला मिळतात. अनेक गावांमध्ये त्यांची पिण्याच्या पाण्याचे सर्व उदभव कोरडे पडतात, आवश्यक तेव्हढे... Read more
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेत. त्या निमित्ताने भारत सरकारने आणि आपण सर्वांनी अमृत काळ साजरा केलेला आहे. अमृत काळ साजरा करताना असं वातावरण तयार करण्यात आले होते की, जणू संपूर्ण भार... Read more
दर्यापूर (ता. प्रतिनिधी) – दर्यापूर तालुका हा प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात येतो. येथे प्रामुख्याने कोरडवाहू शेती प्रचलित असून संरक्षित ओलीतीसाठी शेततळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राज्य शा... Read more